लॉकडाऊन नाही, पण १५ जून २०२१ पर्यंत निर्बंध कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आदर्श गाव हिवरेबाजारने सुचविलेली करोना मुक्त गाव योजनेची कल्पना राज्य सरकारने स्वीकारली, जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केला उल्लेख
- करोनामुक्त करण्याची प्रत्येक गावाची तयारी
- १० वीची परीक्षा होणार नाही, १२ वीच्या परीक्षेबाबत निर्णय घेणार
- जूनपासून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल
- लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स
- महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला
- तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक
- करोनामुक्त करण्याची प्रत्येक गावाची तयारी
- १० वीची परीक्षा होणार नाही, १२ वीच्या परीक्षेबाबत निर्णय घेणार
- जूनपासून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल
- लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स
- महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला
- तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक
No comments:
Post a Comment