Sunday, May 30, 2021

लॉकडाऊन नाही, पण १५ जून २०२१ पर्यंत निर्बंध कायम राहणार : मुख्यमंत्री उद...

लॉकडाऊन नाही, पण १५ जून २०२१ पर्यंत निर्बंध कायम राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आदर्श गाव हिवरेबाजारने सुचविलेली करोना मुक्त गाव योजनेची कल्पना राज्य सरकारने स्वीकारली, जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केला उल्लेख

- करोनामुक्त करण्याची प्रत्येक गावाची तयारी

- १० वीची परीक्षा होणार नाही, १२ वीच्या परीक्षेबाबत निर्णय घेणार

- जूनपासून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल

- लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स

- महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला

- तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक

No comments:

Post a Comment